घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ...
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी कवि धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर राज्य काव्य पुरस्कार’ उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. डॉ. रफिक सूरज यांच्या निवड समितीने २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या कविता संग्रह ...
मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...
अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ...
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गाय ...