उंबरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उंबरखेड्याकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर पाठलाग करून डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली ...
दुष्काळाच्या अखेरच्या टप्प्यात असून, अद्यापही प्रशासनाने ही आश्वासने पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रशासनाची गत बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात अशी झाली आहे. असा सूर स्थायी समितीच्या सभेत निघाला ...
शहरातील जुना जालना परिसरातील अनेक भागांत पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी परिसरात रास्ता रोको आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली. ...