जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. ...
राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी या प्रवर्गा अंतर्गत आरक्षण लागू केले आहे. असे असताना वैद्यकीय प्रवेशाबाबत मात्र, या आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ होत नाही. यामुळे राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, अशा आशयाची मागणी करण्यात आली ...
मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली. ...
आपला पोटचा मुलगा चारचौघात आपला अपमान करायचा, तसेच कर्ज चुकवण्यासाठी घर विक्री करण्यास विरोध करायचा यामुळे याचा राग मनात धरुन दारुच्या व्यसनी गेलेले वडील हनुमान कुरधने यांनी मुलगा संतोष याचा (वय २२) झोपेत असतानाच त्याच्यावर लोखंडी गजाने अनेक वार करुन ...
राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. ...
जालना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना शासनाकडून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे. हा निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गेली. ...