आपण सर्वांनी मिस इंडिया, मिस वर्ल्ड असे शब्द वर्षातून कधीतरी ऐकलेले असतात. परंतु त्यातील ज्या विजेत्या मुली असतात या क्वचित प्रसंगीच मराठवाडा विभागातील असतात. या स्पर्धेत ग्रामीण भागातूनही मुलींना सहभागाची संधी मिळते. जालन्यासारख्या शहरातूनही अशा स्प ...
महाराष्ट्राला जवळपास ७२० किलोमिटरचा समुद्र किनारा लाभाला असून, महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये मत्स्यबीज सोडून त्यातूनही मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, अशी मागणी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. ...
आषाढी एकादशीनिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत २०० मुलं-मुली काठी, मल्लखांब, लेझीमसह इतर थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत. ...