कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे. ...
समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले. ...
राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. ...