विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, कला, भाषा आणि अन्य क्षेत्रात त्यांना चांगले करिअर करण्याची संधी आहे, मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगपती राम भोगले यांनी केले. ...
जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. ...