पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या वाढोणा गावाला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले ...
शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला. ...
कोणाचे नशीब केव्हा बदलेल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग भोकरदन तालुक्यातील नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरुणाच्या बाबतीत घडला तो दिग्दर्शकाच्या एका फोनमुळे ! त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘भोंगा’ चित्रपटात काम करण्याची ...
अंबड- पाथरी मार्गावर केवळ २०० उमरा असलेले शिंदखेड हे गाव वसलेले आहे. या गावाने शासनाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविले आहे. ...