हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत सुरेश जोशी यांनी व्यक्त केले. ...
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. ...
गौतम मुनोत यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाला होता. त्यावेळी देखील गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याचे पुढे आले असून, यातील चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले ...