जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांमधील अंतराचा निकष डावलून सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी खाजगी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले. ...
राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गुरूवारी दिवसभर जालना शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. ...
जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेतर्फे ‘मोफत कायदेविषयक सहाय्यता, सामाजिक न्यायाची प्रक्रिया’ या विषयावर संविधान तज्ज्ञ व मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. ...