युती सरकारच्या काळात जालना जिल्ह्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने तीन मंत्रीपद मिळाले होते. ...
शहरातील म्हाडा कॉलनी भागातील रेल्वे पटरीजवळ शनिवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात एका संशयित युवकाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
५० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कामचुकार १५ कर्मचा-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
आदर्श शिक्षक पुरस्कार त्वरित जाहीर करावे, शिक्षकांना स्पर्धा परीक्षेस बसण्याची परवानगी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन करण्यात आले. ...