अर्जुन खोतकरांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा न लढल्याबद्दल खंत व्यक्त करून जनतेची माफी मागितली. लगोलग रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहर आणि गावपातळीवरील कार्यर्त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याचा आरोप करून राजकीय वाद ...
जालना जिल्हा माहेश्वरी महिला संगठनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू आणि त्यांच्या सहकारी महिलांनी अहंकार देऊळगाव येथील गरजवंत महिलांना संक्रांतीचं वाण म्हणून साडी, चोळी, बांगडी अन्य साहित्याचे वाटप संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच भोगीच्या दिवशी करण्य ...
देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली ...
शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे ...