जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली. ...
सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. ...