मराठवाडा- विदर्भ, आंध्र प्रदेशाला जोडणारा जालना- औरंगाबाद महामार्ग रविवारी पूर्णपणे थांबला होता. ...
श्री. केदारेश्वर महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे ...
जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे ...
रविवारचा कर्फ्यू हा जनतेने स्वत:च पाळला. ...
कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी जिल्हावासियांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. ...
गल्ली-बोळात शांतता असल्याने प्रत्येकाच्या घरातील टीव्हीचा आवाज मात्र रस्त्यावर ऐकू येत होता. ...
निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे. ...
जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. ...
जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी योजनेच्या जलवाहिनीवर अत्याधुनिक व्हॉल्व्ह बसविण्याचे काम गत चार दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे. ...