अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे. ...
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता जालना जिल्ह्यातील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा दोनवेळेस घेण्यावर भर देण्यात येणार आहे ...
आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...