जिल्ह्यातील शहरी आणि निमशहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, चित्रपटगृह, मॉल इ. बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
पाणी आणि कैलास गोरंट्याल हे जणू काही समीकरणच बनले आहे. जालन्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी २०११ मध्ये स्वपक्षाचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्या योजनेला निधी मिळावा म्हणून उपोषण क ...
जालना येथील मृणाल हिवराळे हिने अवघ्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भारत देशाचे नेतृत्व करीत ‘लक्ष’वेधी कामगिरी केली ...
नमस्ते करीये..स्वस्थ रहिये...रोग मुक्त रहे हिंदुस्तान हे ब्रिदवाक्य घेऊन रोटरी क्लबचाच भाग असलेल्या रोटरी रेनबो क्लबने १५ फेब्रुवारीलाच नमस्ते अभियानाचा प्रारंभ केला ...
नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात एकत्रित कुटुंबपद्धती जोपासत भावांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये युवा शेतकरी बंधुंनी द्राक्ष बाग फुलविली आहे. ...
: व्यापारी, उद्योजकांनी प्रामाणिकपणे प्राप्तीकराचा भरणा करावा म्हणून या विभागातर्फे दोन दिवसांपूर्वी येथील कलश सीडस् मध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व इतर ठिकाणी असलेल्या शिक्षकांमधील वाद सीसीटीव्ही बसविण्याच्या कारणावरून समोर आला आहे ...