लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | "We don't know about reservation people, we don't talk about them" : Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठे व्हावे, म्हणून लढता, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला. ...

"ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे - Marathi News | "Those who do not know anything about reservation..."; Raj Thackeray, Narayan Rane on Manoj Jarange's target | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे

मनोज जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ...

मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा - Marathi News | If I threaten, there is nowhere to go; Manoj Jarange Patil's warning to Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

Manoj Jarange Patil on Election: मनोज जरांगे : पाडायचे की लढायचे हे २९ ऑगस्टला ठरणार  ...

‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा - Marathi News | 'Accept demands by 13th'; A delegation of 3 MLAs discussed with Jarange for an hour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा

जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. ...

"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान - Marathi News | "My PhD on the issue of Sagesoyare"; Mandal commission will challenge if reservation is not given from OBC: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर मंडल आयोग चॅलेंज होणार, मनोज जरांगे यांचा इशारा ...

नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत - Marathi News | Four trains running to Nanded, Tirupati were suddenly cancelled, the planning of passengers was disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे अशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ...

न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील - Marathi News | as long as justice is served i am determined to work with the government said manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील

मुंबईला जायचे. हिसका दाखवण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. केवळ बघण्याची भूमिका घेऊ नका. २९ ऑगस्टला निर्णय जाहीर करू, असे जरांगे पाटील म्हणाले. ...

गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती - Marathi News | 100 crore scholarship annually to 2000 PhD researchers in the BAMU university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती

विद्यापीठात शिष्यवृत्तीधारकांची संख्या आणि रक्कम पाहता त्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासते आहे. ...

आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा - Marathi News | wait for two or three days there will be a big exposure manoj jarange patil claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा

आम्ही २८८ जागा लढणारच आहोत. आंबेडकरांचा सल्ला प्रत्येक वेळेस मानत आलो आहे. त्यांनी गरिबांच्या आणि गरजवंतांच्या बाजूने राहावे, एवढीच अपेक्षा आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले. ...