पिकअपचे टायर फुटल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलण्यात आल्याने झाला अपघात ...
मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे एखाद शिष्टमंडळ मस्साजोगमध्ये जाण गरजेच: मनोज जरांगे ...
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये पासोडी गावात वाळूखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टिप्पर चालकाने वाळू टाकल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली, यावेळी समोरील प्रवाशांना बसने उडवले ...
या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे ...
स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. ...
परीक्षा केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झालं असून याबाबत प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे. ...
‘लाडकी बहीण’मुळे कृषीचे पैसे वळविल्याची चर्चा ...
तीन बायकांनी सोडल्यानंतर मैत्रिणीनेही बोलणे बंद केले; संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीस कायमचे संपवले ...
जालन्याकडे येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला ...