भोकरदन : राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान लाटून खाल्ले,खळबळजनक असा आरोप करीत राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर सहा महिन्यांत ...
अंबड :आगामी काळात कौशल्य विकासास अणन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या द्वारेच उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ...
अकोला देव : जाफराबाद तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे. अत्यल्प पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचे भाव प्रतिशेकडा तीन हजार रुपये असे गगनाला भिडल्याने ...
जालना : येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण केले. गतवर्षी पेक्षा महसुलात ११.१९ टक्क्यांनी वाढ झाली. ...
जालना : ‘बोल बजरंग बली की जय’ असे म्हणत ढाक्कूमाकूमच्या तालावर ठेका धरत जालन्यातील गोविंदा पथकांनी विविध भागात सोमवारी दहिहंड्या फोडून आनंदोत्सव साजरा केला. ...
संजय कुलकर्णी , जालना जालन्याचा मोसंबी ज्याप्रमाणे परराज्यात जातो, त्याचप्रमाणे डाळिंबाचा मालही आता परराज्यात जाण्याची सुविधा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध होत आहे. ...
जालना : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख रुपयांचा ...