जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. ...
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी बदली केल्यानंतरही ठाणे प्रमुखांच्या आशिर्वादामुळे ठाण मांडून बसलेले तब्बल १४३ पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. ...
निवडणुकीदरम्यान प्रत्येक गाव पिंजून काढत लोकांवर आश्वासनांची खैरात करणा-यांना आता दुष्काळग्रस्तांचा विसर पडला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केली आहे. ...
जालना : वीज गळतीचे प्रमाण कमी केल्याचा डांगोरा पिटवणाऱ्या वीज वितरण कंपनीकडून विद्युत तारांवर आकडे टाकून खुलेआम विजेचा वापर करणाऱ्या शहरात विविध भागातील वीज ...
जाफराबाद : तालुक्यताील बोरखेडी गायकी येथे शेती नावावर करून देण्याच्या वादातून भांडण होऊन दिग्रस (ता. देऊळगावराजा) राजेंद्र भिवसन बरांदे या इसमाचा खून करण्यात आला ...
जालना : जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा परिषदेसाठी शिपाई पदाच्या परीक्षा पेपर तपासणीची प्रक्रिया तब्बल २० तास चालली. त्यानंतर निकालाची यादी फलकावर झळकविण्यात आली. ...