मंठा : तालुक्यातील दुष्काळ निवारणार्थ संभाव्य पाणी टंचाई रोजगार आदी बाबत आढावा बैठकीनंतर तहसील कार्यालयाकडून पाठविलेल्या १ कोटी ८ लाखांच्या कृती आराखड्यास ...
श्याम पुंगळे , राजूर पाणी व चाराटंचाईने त्रस्त पशुपालक जनावरांना बाजारचा रस्ता दाखवून विक्रीस काढत आहे. सध्या दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. ...
संतोष धारासूरकर , जालना दुष्काळपाठोपाठ गारपिटीचा मोठा तडाखा सहन केलेल्या या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यावर्षी म्हणजे यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे ...
गंगाराम आढाव , जालना जिल्ह्यात एकून साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे यावर्षीच्या गळीप हंगामात बॉयलर पेटले असून या कारखान्यांसमोर आता उस आणावा तरी कोठून असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. ...
गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट आली. त्याचबरोबर शासनाच्या काही धोरणामुळे जिनिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. ...
मठपिंपळगाव : जालना-अंबड मार्गावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक चार वर्षीय बालक सुखरूप बचावला. ...