जालना : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर टास्कफोर्सची स्थापना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत. ...
संजय कुलकर्णी , जालना एकही गाव पाण्याविना राहू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकार वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्यासारखाच निधी खर्च करीत असताना ...
जालना : शेतकऱ्यांना दुष्काळी पॅकेज तात्काळ द्या, या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवारी शासकिय विश्रामगृहावर रूम्हणे काढण्यात आला ...
जालना : जिल्ह्यात १५६ ग्रामपंचायतींना हायटेक करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत आहे. या ग्रामपंचायतींना ९० टक्के कर वसुलीचे बंधन घालण्यात येणार ...
संजय कुलकर्णी , जालना भारताचा पारंपरिक खेळ समजल्या जाणाऱ्या विटूदांडू या खेळास क्रीडा क्षेत्रात अधिकृत मान्यता नसली तरी या खेळाचे महत्त्व आजही कायम आहे ...
जालना : नगरपालिकेतील विषय समित्यांची निवडणूक २०१४ या वर्षाच्या सरत्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी होत आहे. संख्याबळानुसार पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व असले ...