जालना : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या ६५ दिवसांमध्ये जिल्ह्यात विविध प्रकारची ८५ कामे पूर्ण झाली असून यासह अन्य सुरू असलेल्या २०२ कामांवर ...
जालना : जिल्ह्यात एप्रिलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निरंक आहे. मात्र १२ ग्रामपंचायतींच्या एकूण १३ रिक्त पदांसाठी २२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे ...
भारज : जाफराबाद तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी नोटिसा बाजावल्या आहेत. या गावांना जीवरेखा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. ...
परतूर: चारित्र्यावर संशय घेवून माहेराहून २५ हजार आण म्हणून एका पंचवीस वर्षीय महिलेचा छळ केल्याच्या कारणावरून परतूर पोलिसांत पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संजय कुलकर्णी, जालना जिल्ह्यात २०१० ते मार्च २०१५ या कालावधीत आतापर्यंत झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा १ कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अद्यापही ...
जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...
संजय कुलकर्णी , जालना जवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मार्चएन्डची धामधूम सुरूच असून ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ७६ कोटींची ७०५ देयके मार्गी लागली. ...