राजूर : चांदई ठोंबरी येथे भीषण पाणी समस्या निर्माण झाली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे. ...
जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले. ...
जालना : युवा क्रिकेटपटू विजय झोल याच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून जालन्यातील आझाद मैदानावर अखिल भारतीय स्तरावर आमदार अर्जुन खोतकर चषक क्रिकेट स्पर्धा २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे ...
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेत कर्मचारी म्हणून सर्वाधिक संख्येने असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांनाही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जि.प. प्रशासनही गोंधळून गेले आहे ...
बदनापूर : पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध वाळू वाहतुकीची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाळू व वाहनांसह एकुण १ कोटी २० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ...