जालना : शहरात महास्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी ४२७ टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेमध्ये राजकीय मंडळींसह शहरातील उद्योगपती, व्यापारी, ...
जालना : जिल्ह्यात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना सद्यस्थितीत धोका वाटत असला तरी शेतकऱ्यांनी पिकांना ...
घाटनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक कृष्णा दहेतकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला; तर सुरेश ...
दौलताबाद : येथील ग्रामपंचायत कार्यालय व बसथांबा परिसरासह मुख्य रस्त्यांवर तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे. ग्रामपंचायतीतर्फे ग्रामविस्तार अधिकारी पी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे काम करण्यात येत आहे. ...