आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता. ...
जालना : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर तब्बल महिनाभर बेवारस स्थितीत पडलेल्या जालन्यातील ‘त्या’ महिलेवर औरंगाबादेत सुर्योदय या सेवाभावी संस्थेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. ...