राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत. ...
केदारखेडा : येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील गायब असलेले दोन्ही संगणक संच परत मिळाले आहेत. परंतु आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे़ ...
जालना : महिन्यातून एकदा होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आल्याने विविध विषयांना मिळणारी प्रशासकीय मान्यता आत्ता एक महिना लांबणीवर पडली आहे. ...
परतूर : तालुक्यातील वाढोना येथील ९ ग्रामस्थांची बोगस नावे दाखवून रायगव्हाण येथे घरकुलांचा लाभ देण्याचा प्रताप रायगव्हाण येथील सरंपच व ग्रासेवकाने केला आहे. ...
जाफराबाद : तालुक्यातील ६६ हजार पेरणी लायक क्षेत्रा पैकी ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे. ...