जालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये. ...
जालना : महिनाभर रोजे करून अल्लाहची इबादत केल्यानंतर जालना शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली ...