जिल्हाधिका-यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे जालना नगर परिषद बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली ...
भोकरदन पोलिसानी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या शेळ्यांचा मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. ...
तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली. ...
तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे सोमवारी दुपारी सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा करीत असून त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्षही आपापल्यापरीने दावे करीत आहेत. ...
३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले. ...