सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
झपाट्याने बदलणाºया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलीस दलाने शास्त्रोक्त पद्धतीने तपासावर भर द्यावा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी येथे पोलीस अधिकाºयांना दिल्या ...
कुंडलिका नदीतून वाळू उपसा सुरू असल्याने मोठे खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत शुक्रवारी पोकलेनच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्यात आले. ...
वसतिगृहातील कर्मचाºयांच्या हजेरी बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाºया अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील गृहपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले ...