ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच व सदस्यपदासाठी अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आपले सरकार केंद्र व महाईसेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी काही शेतकºयांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना, विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. ...
राज्यशासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन शेतकºयांकडून जमीन देण्यास होणारा विरोध हळूहळू मावळत आहे. ...
जालना शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (३९) यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना मोदीखाना भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. ...