सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. ...
पत्नीचा मृतदेह भिवंडी येथून रुग्णवाहिकेत घेऊन आलेल्या पतीने गुरुवारी मध्यरात्री शहरातील शिवाजी चौकातून पोबारा केल्याचा प्रकार घडला. विवाहितेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकाच मृतदेहासह भोकरदन पोलीस ठाण्यात लावली. ...
एकीकडे पालकमंत्री मॅरेथॉन बैठका घेऊन जालना नगरपालिकेला उत्पन्न वाढविण्याच्या सूचना देत आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला ब्रेक लागला आहे. ...
घनसावंगी तालुक्यात २०११-२०१३ दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत मंजूर ९२ विहिरी बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. याप्रकरणाची गोपनीय चौकशी पूर्ण झाली असून एसीबीने आता खुल्या चौकशीला सुरुवात केली आहे. ...
वडीगोद्री (जि.जालना) : ऊसतोड कामगार न पाठवल्याचा राग मनात धरून महाकाळा येथील मुकादमाचा सोलापूर येथे खून करण्यात आला. ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे घडली. ...