अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले. ...
शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच आहे. मंगळवारी नूतन वसाहत, नागेवाडी, चंदनझिरा परिसरातील रहदारीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे पाडण्यात आली. ...
आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे ...
जालना : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित ... ...
भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो ... ...