शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:41 IST

भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. अपघातातील मयत हे औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा येथील रहिवासी आहेत.हमीदखॉ नुरखॉ पठाण (५०) व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खॉ पठाण (३९) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील हमीदखाँ पठाण हे त्यांच्या पत्नीसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- एफ.एन.६८३४) शेकटा येथून बदनापूरकडे जात होते. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर भरधाव खासगी बसने (क्र.जी.एस.०१-सी.आर.६६६६) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हमीदखाँ नूरखाँ पठाण व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खाँ पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच सपोनि राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी शेख शमशोद्दीन शेख लालमियाँ (रा. शेवगा ता.जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसच्या चालकाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भिंगाळे हे करीत आहेत. पठाण दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.दुचाकीसाठी वेगळा मार्गच नाहीजालना-औरंगाबाद महामार्ग बनविताना दुचाकीचा विचार करण्यात आलेला नाही. या महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असून, दुचाकीस्वारांचीही संख्या अधिक आहे. परिणामी झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक