शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी व्यापक प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

जालना : कामगार, श्रमिक, गोरगरीब व सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांसह विम्याचे कवच देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- श्रम व ...

जालना : कामगार, श्रमिक, गोरगरीब व सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांसह विम्याचे कवच देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- श्रम व आयुष्य मान भारत या महत्त्वाकांक्षी योजनांतून सुरक्षितता बहाल केली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले.

भाजपा द.भा. आघाडी सेलचे शहराध्यक्ष गणेश जल्लेवार यांच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित कार्डवाटप कार्यक्रमात दानवे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, सिद्धिविनायक मुळे, माजी नगरसेविका सखुबाई पनबिसरे, प्रा. राजेंद्र भोसले, राजू बिकानेर, गणेश जल्लेवार, तुषार जल्लेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दानवे म्हणाले, सामाजिक दायित्वातून जल्लेवार हे नेहमीच गरजवंतांच्या मदतीसाठी सेवा कार्य करत आहेत. त्यांचे उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी राजेश राऊत, गणेश जल्लावार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालोमन घोरपडे यांनी तर तुषार जल्लेवार यांनी आभार मानले. यावेळी बालकिशन गुल्लापेल्ली, विनोद गड्डम, किशन चिंतल, रवी अलगोंडा,जेकब निर्मल, राजकुमार जल्लेवार, रवी आठवले, सार्थक जल्लेवार, उत्तमराव पटूलवार, सुभाष रायपुरे, अजय जाफ्राबादी, लतीफ तांबोळी, शेख हबीब यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

फोटो