शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:55 IST

जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जालन्यात मतदानाची टक्केवारी घटली असतानाच पावसाची टक्केवारी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यापासून जालन्यात परतीच्या पावाने धुवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे वार्षिक सरारीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता हवान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्याची सरारासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. मंगळवारी सकाळी आणि नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मतदानावरही झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस मुंबईच्या धर्तीवर पडत होता. दुपारी चार तास उघडीप दिल्यावर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले.जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ६१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ३१ आक्टोबर पर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचे वृत्त असून, असेच चित्र कायम राहिल्यास यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करण्याची वेळ जालनेकरांवर येणार आहे.परतीच्या पावसामुळे रबी हंगामतील शाळू ज्वारीसह हरभरा पिकासाठी चांगला आहे. असे असतांनाच सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी करतांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीDamधरणriverनदी