शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:55 IST

जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जालन्यात मतदानाची टक्केवारी घटली असतानाच पावसाची टक्केवारी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यापासून जालन्यात परतीच्या पावाने धुवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे वार्षिक सरारीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता हवान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्याची सरारासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. मंगळवारी सकाळी आणि नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मतदानावरही झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस मुंबईच्या धर्तीवर पडत होता. दुपारी चार तास उघडीप दिल्यावर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले.जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ६१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ३१ आक्टोबर पर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचे वृत्त असून, असेच चित्र कायम राहिल्यास यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करण्याची वेळ जालनेकरांवर येणार आहे.परतीच्या पावसामुळे रबी हंगामतील शाळू ज्वारीसह हरभरा पिकासाठी चांगला आहे. असे असतांनाच सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी करतांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीDamधरणriverनदी