शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:21 IST

विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाततोडांशी आलेला घास हिरावाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.या संदर्भात पत्रकारांनाही त्यांनी सांगिले की, अनेक गावात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे वास्तव आपण पाहिले आहे. . या नुकसानिची पंचनामे करून त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश आपण जिल्हाधिका-यांना दिल्याचे दानवे म्हणाले.केंद्रियराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २९ आक्टोबर रोजी तालुक्यातील वाकडी, कठोरा बजार, वाडी खुर्द या शिवारातील शेतात जाऊन शेतक-याच्या मका, सोयाबीन, व कपाशीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यानी अक्षरश: दानवे याच्या समोरच हबरडा फोडला होता, दानवे यांनी या शेतक-याची समजूत काढत आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत दिली.तसेच तात्काळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हापरिषद सदस्य विठ्ठल चिंंचपुरे, रामकृष्ण सुसर, गजानन सिरसाठ, बंजरग मेहेर, भागचंद मेहेर, काशीनाथ सिरसाठ, श्रीराम सिरसाठ, दादाराव सिरसाठ, मुस्ताक पठाण, गप्फार पठाण, अंकुश दौड, अजबराव नवल, प्रकाश वाघ, खंडू वाघ, अलीखॉ पठाण, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीRaosaheb Danweरावसाहेब दानवेFarmerशेतकरी