शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उंच माझा झोका गं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:45 IST

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ९ हजार २८५ विद्यार्र्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून, ज्याची टक्केवारी ९०. ८७ टक्के येते. जालना जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.१२ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा ९४.७५, कला शाखेचा ७९.५७ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के लागला आहे.विज्ञान शाखेसाठी एकूण १२ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात विशेष प्राविण्यासह ८६२, प्रथम श्रेणीत ६६७०, द्वितीय श्रेणीत ४१९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत विशेष प्राविण्यात ५६८, प्रथम श्रेणीत ६ हजार २८, द्वितीय श्रेणीत ३ हजार ८९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत ३१९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणीत ९५७, द्वितीय श्रेणीत ७५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.व्यावसायिक अभ्यासक्रमात ३७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २२४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जालना जिल्ह्याचा निकाला यंदा थेट ८७ टक्के लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये सर्वत्र उत्साही आणि आनंदाचे वातावरण दिसून आले. निकाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध नेट कॅफेवर गर्दी केली होती. दरम्यान काही काळ बोर्डाची वेबसाईट ही जाम झाली होती. त्यामुळे एक ते दोन वाजेच्या दरम्यान निकाल कळण्यास विलंब झाला. नंतर मात्र, ही वेबसाईट पूर्ववत सुरू झाल्याने निकालाची सत्यप्रत काढण्यासाठी गर्दी झाली होती.भोकरदन तालुक्याचा सर्वाधिक ९४ टक्के निकालजालना तालुक्याचा एकूण निकाल ८६.७६, बदनापूर तालुका ८०.०६, अंबड तालुका ८६.८९, परतूर तालुका ८०.०६, घनसावंगी तालुका ६६.५४, मंठा तालुका ८२.१४, भोकरदन तालुका ९४.६५, जाफराबाद तालुका ८७.४६ टकके निकाल लागला आहे. विज्ञान शाखेने यंदा निकालात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे कारण शिक्षण तज्ज्ञांकडे विचारले असता, विज्ञान शाखेला प्रॅक्टिलचे गुण हे सहज उपलब्ध होत असल्याने विज्ञान शाखेचे टक्केवारी नेहमीच वाढलेली असते.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालWomenमहिलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी