शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

‘जुई’त सोडले पाच लाख मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:28 AM

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले. धरण दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुडुंब भरल्याने मत्स्य उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यात गेल्या दोन वर्षा पासून दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. जुई व धामणा धरण गेल्या ९ महिन्यापासून कोरडे पडल्यामुळे मत्स्यबीजाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या २५ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यावर्षी जून महिन्यामध्येच तालुक्यातील उत्तर भागातील जुई, धामणा, पद्मावती या धरणासह लहान मोठ्या पाझर तलावात मुबलक पाणी आल्याने भोई बांधवांनी धरणामध्ये मत्स्यबीज टाकण्यास सुरुवात केली आहे. मुबलक पाण्यामुळे मस्त्यव्यवसायातून चांगला फायदा होण्याची आशा परदेशी भोई समाज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन हिरासिंग सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वच धरण, पाझर तलावामध्ये सुमारे १ कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये जुई धरणात २० लाख, धामणा धरणात २५ लाख, व पद्मावती धरणात २० लाख शिवाय बाणेगाव, व पळसखेडा दाभाडी, चांदई एक्को, रेलगाव या धरणात सुध्दा मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. यामुळे यंदा भोई बांधवांच्या आशा उंचावल्या आहेत.

टॅग्स :Damधरणfishermanमच्छीमार