शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:00 AM

शासनाच्या कर्जमाफीत बसलेल्या लाभार्थी शेतक-यांना खरीप हंगाम संपत येऊनही अद्याप पर्यंत कर्ज वाटप न झाल्याने बँक आॅफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापकासह शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव पाटील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शासनाच्या कर्जमाफीत बसलेल्या लाभार्थी शेतक-यांना खरीप हंगाम संपत येऊनही अद्याप पर्यंत कर्ज वाटप न झाल्याने बँक आॅफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापकासह शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव पाटील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले.गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बँकेमध्ये शेतकरीपीक कर्ज मिळावे म्हणून वारंवार पाठपुरावा करत होते. परंतू, शेतकºयांऐवजी बँकेच्या अधिकाºयांकडून दलालांकडून आलेल्या प्रस्तावावरून निर्णय घेत असल्याचा आरोप संतप्त शेतकºयांनी केला. अशा मुजोर अधिकाºयांविरूध्द तक्रारी करूनही दखल न घेतल्याने शेवटी सोमवारी संतप्त शेतकºयांनी पोलीस ठाणे गाठले. यावेळी संबंधीत अधिकाºयांविरूध्द तक्रार देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांची भेट घेऊन त्यांना सत्य परिस्थिती काय आहे याची माहिती भीमराव डोंगरे व अन्य शेतकºयांनी दिली. या तक्रारीची आपण गंभीर दखल घेत असून बँकेच्या व्यवस्थापनाला कळविणार असल्याचे सांगितले. दरम्यान एवढे करूनही व्यवस्थापनाने न ऐकल्यास फसवणूकीचा गुन्हा दाखल करता येईल काय? याची चाचपणी कायदे तज्ज्ञांकडून जाणून घेतल्यावर संबंधीत अधिकारी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करू असे नांदेडकर यांनी संतप्त शेतकºयांना सांगून त्यांचा रांग शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विठ्ठलसिंग राजपूत, प्रकाश नारायणकर, प्रल्हाद उगले, विजय डोंगरे, वैजनाथ डोंगरे, श्रीहरी डोंगरे, बाबासाहेब घोलप, नारायण वाघमारे आदींची उपस्थिती होती.पीककर्ज : लक्ष घाला, अन्यथा आंदोलनदरम्यान, संतप्त शेतकºयांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांची भेट घेतली. त्यांनी शेतकºयांसमोर बँक तसेच पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थिती किती गंभीर आहे याची माहिती करून दिली. एवढे करूनही जर बँकेचे व्यवस्थापन लक्ष घालत नसेल तर बँकेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भीमराव डोंगरे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीagitationआंदोलन