शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षण घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:47 AM

समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुमावत समाजाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. जीवनात शिक्षणाचे मोठे महत्व आहे. समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले.जालना येथे अखिल महाराष्ट्र कुमावत समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन बारा बलुतेदार महासंघाचे राज्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बलुतेदार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश छल्लारे, संतोष परदेशी, गणेश राजवाल, प्रमोद कुमावत, तुकाराम लोदवाल, भाऊसाहेब नारनवले, गणेश मोहोरे, प्रभा बारवाल यांची उपस्थिती होती.यावेळी कुमावत म्हणाले, क्षत्रिय कुमावत हा समाज शिक्षणाची कास धरून प्रगती करत आहे. समाज बांधवांच्या विविध अडचणी सोडवण्याचे काम संघटना करत आहे. बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी सर्व योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. प्रमोद कुमावत म्हणाले, कुमावत समाजाच्या उद्धारासाठी आपण शिक्षण व पैसे ही दोन्ही माध्यमे कशी मिळवता येईल, याचा विचार करावा. व्यसनांपासून दूर राहून आपण आरोग्य व पैसा दोन्ही वाचवू शकतो. यातूनच आपला विकास होईल, असे त्यांनी सांगितले.तसेच सरला कामे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजू छल्लारे यांची नियुक्ती करण्यात आली. याच वेळी जालना जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिक