शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:37 AM

बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : आपण आई-वडील होत आहोत. पण, पालक होत नाही. पालक होणे फार महत्त्वाचे आहे. बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.येथील पंडित गोविंदराव जळगांवकर नाट्यगृहात आयोजीत यशवंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावी फाउंडेशन, अकलूज च्या अध्यक्षा सविता व्होरा होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली खरात, अनुराधा राख, कृषीभुषण विजयअण्णा बोराडे, जीएसटी उपायुक्त प्रशांत गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत ‘कृषिउद्योग आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर पवार बोलत होत्या.दरम्यान सुनंदा पवार यांनी महिलांनी आपल्या जवाबदाऱ्या संभाळत असताना तरुण मुला- मुलींकडे कसे लक्ष दिले पाहिजे याचाही सल्ला दिला. त्या म्हणाल्या, आजची स्त्री का जिजाऊ होऊ शकत नाही. मुलांचा मुलींचा होणारा बदल हा फार घातक असून वेळेवरच याला अवर घातला नाही तर आपल्या हातात फक्त पश्चाताप शिवाय काहीच रहाणार नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्रिला जिजाऊ बनावे लागेल, एक संस्कार क्षम पिढी ही काळाजी गरज आहे.ग्रामीण भागातील नागरिक खुश आहेत का ?सन २०२० साली भारत महासत्ता होणार हे स्वप्न माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचे होते. याला फक्त १ वर्ष बाकी आहे. मातीचे घर गेले सिमेंटचे घर आले, कच्चे रस्ते गेले. चांगले रस्ते आले. चार चाकी आली. मात्र ग्रामीण भागातील लोकांची मानसिकत्ता बदलली आहे का? सर्व नागरिक खुश आहे का? हे सर्व झाले तरच देश महासत्ता बनेल. हे सर्व करीत असताना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य, अधिकार ओळखूनच वागले पाहिजे, असेही सुनंदा पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकFamilyपरिवार