शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भरघोस मदत जाहीर करावी- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:43 IST

शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : सरकार दुष्काळ जाहीर करत आहे. पण, मदत मात्र जाहीर करत नाही. सध्याचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळ आहे. यामुळे सरकारने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी. मुख्यमंत्री केवळ बैठका घेत आहेत. पण, बैठका घेऊन भागत नाही. दुष्काळ जाहीर करून २५ दिवस झाले आहेत. यामुळे शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.अंबड तालुक्यातील सुखापुरी व बेलगाव येथे शनिवारी दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुखापुरी महसूल मंडळात पडलेल्या भीषण दुष्काळाची पाहाणी करून शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.शेतक-यांचे चालू वर्षाचे कृषी वीजबिल माफ करून शेतक-यांच्या मुलांची सर्व शिक्षणाची फीस शासनाने भरावी. २० ते २५ वर्षात फळबागांची शेतकरी जपवणूक करतात. मात्र, अशा भीषण दुष्काळात सर्वच फळबागा नष्ट होतात. यामुळे शेतक-यांच्या दोन पिढ्या उद्धवस्त होतात. अशा वेळी त्यांना खºया अर्थाने आर्थिक मदतीची गरज असते. यामुळे येत्या दोन दिवसात होणा-या हिवाळी अधिवेशनात बागायती जमिनीस हेक्टरी १ लाखांची मदत मिळावी व जिरायत जमिनीस हेक्टरी ५० हजारांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.यावेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, सतीश होंडे, रईस बागवान, डॉ. पवार, राजन उढाण, बाबासाहेब बोंबले, परमेश्वर काळबंडे, जिजा मोताळे आदींसह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेdroughtदुष्काळ