शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भरघोस मदत जाहीर करावी- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:43 IST

शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : सरकार दुष्काळ जाहीर करत आहे. पण, मदत मात्र जाहीर करत नाही. सध्याचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळ आहे. यामुळे सरकारने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी. मुख्यमंत्री केवळ बैठका घेत आहेत. पण, बैठका घेऊन भागत नाही. दुष्काळ जाहीर करून २५ दिवस झाले आहेत. यामुळे शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.अंबड तालुक्यातील सुखापुरी व बेलगाव येथे शनिवारी दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुखापुरी महसूल मंडळात पडलेल्या भीषण दुष्काळाची पाहाणी करून शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.शेतक-यांचे चालू वर्षाचे कृषी वीजबिल माफ करून शेतक-यांच्या मुलांची सर्व शिक्षणाची फीस शासनाने भरावी. २० ते २५ वर्षात फळबागांची शेतकरी जपवणूक करतात. मात्र, अशा भीषण दुष्काळात सर्वच फळबागा नष्ट होतात. यामुळे शेतक-यांच्या दोन पिढ्या उद्धवस्त होतात. अशा वेळी त्यांना खºया अर्थाने आर्थिक मदतीची गरज असते. यामुळे येत्या दोन दिवसात होणा-या हिवाळी अधिवेशनात बागायती जमिनीस हेक्टरी १ लाखांची मदत मिळावी व जिरायत जमिनीस हेक्टरी ५० हजारांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.यावेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, सतीश होंडे, रईस बागवान, डॉ. पवार, राजन उढाण, बाबासाहेब बोंबले, परमेश्वर काळबंडे, जिजा मोताळे आदींसह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेdroughtदुष्काळ