शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

जालना : शालेय शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हानिहाय ...

जालना : शालेय शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हानिहाय शिबिर घ्यावे, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव राजेंद्र पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

राज्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ वर्षांपूर्वी अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हास्तरावर शिबिरांचे आयोजन केले जात होते. मात्र, गत ६ वर्षांपासून निधीअभावी अशी शिबिरे घेतली जात नाहीत. त्यामुळे जवळपास ३० ते ४० टक्के अपंग विद्यार्थी प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातून प्रमाणपत्रासाठी शहरी भागामध्ये चकरा मारणे पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर यासाठी शिबिर आयोजित करून प्रमाणपत्रांचे वाटप करावे, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजगुरू, विकास घुगे, संजय बागडी, दत्तात्रय पुरी, श्रीकृष्णा बोदेले, प्रफुल्ला रामटेके, योगेश झांबरे, बी. आर. काळे, सचिन दांडगे आदी उपस्थित होते.