शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाटूर-परतूर रस्ता धोकादायक; अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:49 AM

परतूर -वाटूर रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने रस्ता धोकादायक बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर -वाटूर रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. दोन आठवड्यांत या मार्गावर चार अपघात झाल्याने वाहनधारकात धास्ती पसरली आहे. धूळ आणि खडीमुळे या मार्गावरुन वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे.पंढरपूर - शेगावमार्ग वाटूर परतूर आष्टी मार्ग जात आहे. गेल्या अकरा महिन्यापासून या मार्गाचे काम सुरु आहे. मात्र संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे काम टप्याटप्याने न करता रस्ताच अनेक ठिकाणी खोदून ठेवला आहे. मात्र परिसरातून वाहने जाण्यासाठी पर्यायी रस्ताच ठेवला नाही. यामुळे खोदकाम केलेल्या मार्गावरुनच वाहनधारकांना ये- जा करावी लागते. धूळ आणि खडीमुळे वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन आठवड्यात चार अपघात घडले आहेत. यात श्रीष्टी येथील आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.तसेच अनेक जण जायबंदी झाले आहेत. मात्र संबंधित गुत्तेदाराचे या कडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील प्रमुख मार्ग असल्याने यामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. जड वाहनामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्याचे कामे पूर्ण होईपर्यत या मार्गावर जड वाहनांना बंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करुन वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागAccidentअपघात