शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

लॉकडाऊननंतरही उद्योगांवर राहणार चिंतेचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 12:54 AM

जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनदरम्यान उद्योग, कारखाने बंद असल्याने जळगावात आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये लॉकडाऊननंतर मजूर परतण्याची चिंता आहे. जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.जळगावात छोटे-मोठे मिळून जवळपास १४०० उद्योग असून, यात बहुतांश उद्योग हे प्लास्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. हा उद्योग मशिनरीपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून आहे. येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून, यातील ५० टक्के परप्रांतीय आहेत.चटईची निर्यात थांबणार?चटईची परदेशवारी थांबण्याची भीती देशभरातील प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो. येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केली जाते. त्यामुळे जळगावची ओळख ‘चटई हब’ म्हणूनदेखील आहे. आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या