शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बीअर कंपन्यांना पाणी; कामगार तहानलेलेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:47 AM

शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औद्योगिक वसहातीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जालन्यातील स्टील उद्योग तर गेल्या सहा महिन्यांपासून टँकरच्याच पाण्यावर अवलंबून आहे. तर जालना एमआयडीसीला दररोज एक ते दीड एमएलडी एवढेही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालन्यातील उद्योग, व्यवसायामुळे दुष्काळात अनेकांना रोजगाराची संधी मिळत आहे. चंदनझिरा भागात असलेल्या कामगार वस्तीत आता किरायाने घर मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे आठ ते दहा तास काम राबणाऱ्या कामगारांना एमआयडीसीकडून तहान भागवण्यासाठी लागणारे पाण्ीही पुरवले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.आज जालना शहरात जवळपास लहानमोठे मिळून ३०० पेक्षा अधिक उद्योग आहेत. यात जवळपास दोन हजारपेक्षा अधिक दररोज आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी जातात. परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेकजण हे घरूनच पाण्याची बाटली सोबत आणतात. परंतु कडक उन्हामुळे सोबत आणलेले पाणी पिण्यायोग्य राहत नाही.जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी ३०० कोटी रूपयांची योजना मंजूर झाली होती. परंतु ती अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे शेंद्रा एमआयडीसीतून मिळणाऱ्या पाण्यावरच जालन्यातील उद्योगांना अवंलबून राहावे लागत आहे.त्यासाठी एमआयडीसीच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधूनही काहीच फरक पडला नसल्याचे उद्योजकांनी सांगितले.बीअर कंपन्यांना मुबलक पाणीजालन्यातील कामगारांना पिण्यासाठी हवे असलेला पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे चिकलठाणा आणि वाळूज येथील बीअरचे उत्पादन करणा-या कारखान्यांना मात्र, अद्याप पाणी कपातीचा फटका बसला नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे. आज जालन्यातील उद्योजकांना दररोज किमान एक हजार रूपयांचे जारचे पाणी विकत घेऊन ते कामगारांना पिण्यासाठी पुरवावे लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईMIDCएमआयडीसी