शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

२७ चारा छावण्यांमध्ये सहा हजार जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:03 IST

जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आचारसंहितेच्या शिथिलते नंतर जिल्हा प्रशासनाने चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली. शौर्य अंतर्गत चारा छावणी सुरू झाल्यावर नेमकी कोणती काळजी घ्यायची त्याचे प्रशिक्षण सोमवारी देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाने नियुक्त केलेल्या एक तज्ज्ञ संस्थेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यात प्रत्येक जनावरांच्या कानाला एक टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यांना चांगल्या दर्जाचा चारा देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्ये चारा छावणीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरंस घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन न करता, थेट खेड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळेच रविवार असतानाही जिल्हाधिकारी आणि उपायुक्त हे अंबड दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जालना अंबड पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. ही पाहणी करत असताना व्हॉल्वमधून अनेक नागरिक थेट पाणी भरताना दिसून आले. व्हॉल्वची गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला दिले.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीcowगाय