शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

२७ चारा छावण्यांमध्ये सहा हजार जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:03 IST

जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आचारसंहितेच्या शिथिलते नंतर जिल्हा प्रशासनाने चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली. शौर्य अंतर्गत चारा छावणी सुरू झाल्यावर नेमकी कोणती काळजी घ्यायची त्याचे प्रशिक्षण सोमवारी देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाने नियुक्त केलेल्या एक तज्ज्ञ संस्थेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यात प्रत्येक जनावरांच्या कानाला एक टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यांना चांगल्या दर्जाचा चारा देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्ये चारा छावणीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरंस घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन न करता, थेट खेड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळेच रविवार असतानाही जिल्हाधिकारी आणि उपायुक्त हे अंबड दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जालना अंबड पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. ही पाहणी करत असताना व्हॉल्वमधून अनेक नागरिक थेट पाणी भरताना दिसून आले. व्हॉल्वची गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला दिले.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीcowगाय