शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:56 AM

जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले. यामुळे गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळाने थैमान घातले आहे. सोमवारी, मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गावातील आणि शेतवस्तीमधील विद्युत खांब खाली कोसळले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यास अडचणी येत आहेत. विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने अपघात होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली.वीजपुरवठा विकस्ळीत झाल्याने ग्रा.पं. पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-याचा फटका बसला असून या मुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.जाफराबाद ग्रामीण या सोबत माहोरा, टेंभुर्णी येथील ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत विविध भागांत जवळपास वीस पेक्षा अधिक विद्युत खांब खाली पडून नुकसान झाले आहे.उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उकाडा वाढला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण