शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

श्रीलंकेत मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 9:20 PM

श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली. 

कोलंबो : श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली. 

माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकाने जमावावर गोळीबार केला. यात एक जण ठार झाला तर दोन जखमी झाले. सुरक्षा रक्षकाने ज्यावेळी गोळीबार केला. तेव्हा अर्जुन रणतुंगा आपल्या कार्यालयात जात होते. अर्जुन रणतुंगा सुखरुप असून या घटनेनंतर या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने हा गोळीबार कोणत्या उद्देशाने केला, याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळू शकली नाही.

शुक्रवारी राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. मात्र संसदेच्या अध्यक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेत संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावाही विक्रमसिंघे यांनी केला होता. असे असूनही राष्ट्रपतींनी शनिवारी संसदेला १९ नोव्हेंबरपर्यंत संस्थगित ठेवले आहे. नवीन पंतप्रधान महिंद्रा राजपाक्षे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मी अजूनही देशाचा पंतप्रधान आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय