शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पाकिस्तानचा खोटा दिखावू 'माज'; भारताची 'ही' ऑफर धुडकावली...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:59 IST

इस्लामाबाद - भारताने अफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा ...

इस्लामाबाद - भारतानेअफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Pakistan NSA) डॉ मोईद युसूफ यांनी म्हटले आहे. भारताने 10 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे अफगाणिस्तान मुद्द्यावर एका परिषदेचे आयोजन केले आहे. मोईद युसूफ यांना एका पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी भारतावर निशाणा साधत, कुणी 'बिघडवणारे' ‘शांतिदूत' होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

भारताचे आमंत्रण धुडकावले -माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आयोजित या परिषदेत रशिया, चीन, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान सहभागी होणार आहेत. पाकिस्तानने सप्टेंबर महिन्यात आणि इराणने ऑक्टोबर महिन्यात एका अशाच परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यासाठी भारताला निमंत्रण देण्यात आले नव्हते. पण भारताने आपल्या प्रादेशिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मोईद यांनाही आमंत्रित केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे.

यापूर्वी, एका न्यूज ब्रिफिंगमध्ये, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता असीम इफ्तिखार यांनी म्हटले होते, की भारत नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी परिषदेच्या माध्यमाने अफगाणिस्तानमध्ये आपली प्रासंगिकता शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मोईद म्हणाले, अफगाणिस्तानबाबत पाकिस्तान आणि उझबेकिस्तानची भूमी सारखीच आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील मानवी संकट टाळण्यासाठी तालिबान राजवटीसोबत रचनात्मक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. मात्र, जग काबूलशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरले, तर परिणाम स्वरूप गंभीर मानवी संकट निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत