शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पाकिस्तानचा खोटा दिखावू 'माज'; भारताची 'ही' ऑफर धुडकावली...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:59 IST

इस्लामाबाद - भारताने अफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा ...

इस्लामाबाद - भारतानेअफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Pakistan NSA) डॉ मोईद युसूफ यांनी म्हटले आहे. भारताने 10 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे अफगाणिस्तान मुद्द्यावर एका परिषदेचे आयोजन केले आहे. मोईद युसूफ यांना एका पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी भारतावर निशाणा साधत, कुणी 'बिघडवणारे' ‘शांतिदूत' होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

भारताचे आमंत्रण धुडकावले -माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आयोजित या परिषदेत रशिया, चीन, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान सहभागी होणार आहेत. पाकिस्तानने सप्टेंबर महिन्यात आणि इराणने ऑक्टोबर महिन्यात एका अशाच परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यासाठी भारताला निमंत्रण देण्यात आले नव्हते. पण भारताने आपल्या प्रादेशिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मोईद यांनाही आमंत्रित केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे.

यापूर्वी, एका न्यूज ब्रिफिंगमध्ये, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता असीम इफ्तिखार यांनी म्हटले होते, की भारत नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी परिषदेच्या माध्यमाने अफगाणिस्तानमध्ये आपली प्रासंगिकता शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मोईद म्हणाले, अफगाणिस्तानबाबत पाकिस्तान आणि उझबेकिस्तानची भूमी सारखीच आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील मानवी संकट टाळण्यासाठी तालिबान राजवटीसोबत रचनात्मक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. मात्र, जग काबूलशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरले, तर परिणाम स्वरूप गंभीर मानवी संकट निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत