शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

पाकचे अतिरेकी करू शकतात भारतात हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 6:40 AM

भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी भारतावर हल्ले करू शकतात, अशी भीती अनेक देशांना आहे, असे अमेरिकेने मंगळवारी म्हटले.

वॉशिंग्टन : भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी भारतावर हल्ले करू शकतात, अशी भीती अनेक देशांना आहे, असे अमेरिकेने मंगळवारी म्हटले.डिफेन्स फॉर इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी अफेअर्सचे सहायक संरक्षणमंत्री रँडॉल श्रीव्हर यांनी सांगितले, अतिरेकी गटांकडून सीमेपलीकडे हल्ले होऊ शकतात, त्यामुळे पाकिस्तानने या गटांना नियंत्रणात ठेवायला हवे. अशा प्रकारचा संघर्ष व्हावा असे चीनला वाटत असेल किंवा तो त्याला पाठिंबा देईल, असे वाटत नाही, असे श्रीव्हर म्हणाले.भारताच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयावरून चीनने पाकला पाठिंबा दिला आहे. त्याविषयीच्या प्रश्नावर श्रीव्हर म्हणाले, ‘चीनचा पाकला असलेला पाठिंबा हा मुत्सद्देगिरीचा व राजकीय आहे. चीनने पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करावा की करू नये, यावर काही चर्चा झाली तर चीन पाठिंबा देईल. परंतु त्यापलीकडे सक्रियपणे काही झाले, असे वाटत नाही, असे श्रीव्हर म्हणाले.

टॅग्स :TerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानIndiaभारत